शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:32 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.

ठळक मुद्दे२७ हजार ६३६ शेतकऱ्यांना २९० कोटीचा कर्जपुरवठाजिल्ह्यात सरासरी २४ टक्के खरीप कर्जवाटपसमाधानकारक पावसामुळे ५० टक्के पेरण्या पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.खरीप हंगामासाठी २७ हजार ६३६ शेतकरी खातेदार २९० कोटी ४७ लाख रुपयांचा कर्जपुरवठा विविध बँकांना करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या २४ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे.राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत २२ हजार ७८५ शेतकरी खातेदारांना २२८ कोटी ८लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे. खासगी बँकांनी १६ टक्के, कमर्शियल बँकांनी २४ टक्के तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण बँक यांनी प्रत्येकी ३७ टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप हंगामासाठी १ हजार ३५ कोटी ३० लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.असा आहे बँकांनी केलेला कर्जपुरवठाबँक ऑफ इंडिया - १७ टक्केसिंडिकेट बँक - ३ टक्केयुनियन बँक - १६ टक्केस्टेट बँक ऑफ इंडिया - १९ टक्केपंजाब नॅशनल बँक - २२ टक्केइंडियन ओव्हरसीज बँक - ४० टक्केइंडियन बँक - २७ टक्केकॉपोर्रेशन बँक -४८ टक्केकॅनरा बँक -२३ टक्केबँक ऑफ महाराष्ट्र -४४ टक्केबँक ऑफ इंडिया - २६ टक्केबँक ऑफ बडोदा - ३० टक्केआंध्र बँक - २३ टक्केअलाहाबाद बँक- २३ टक्के

टॅग्स :Crop Loanपीक कर्जcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरbankबँकFarmerशेतकरी