शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:32 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.

ठळक मुद्दे२७ हजार ६३६ शेतकऱ्यांना २९० कोटीचा कर्जपुरवठाजिल्ह्यात सरासरी २४ टक्के खरीप कर्जवाटपसमाधानकारक पावसामुळे ५० टक्के पेरण्या पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.खरीप हंगामासाठी २७ हजार ६३६ शेतकरी खातेदार २९० कोटी ४७ लाख रुपयांचा कर्जपुरवठा विविध बँकांना करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या २४ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे.राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत २२ हजार ७८५ शेतकरी खातेदारांना २२८ कोटी ८लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे. खासगी बँकांनी १६ टक्के, कमर्शियल बँकांनी २४ टक्के तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण बँक यांनी प्रत्येकी ३७ टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप हंगामासाठी १ हजार ३५ कोटी ३० लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.असा आहे बँकांनी केलेला कर्जपुरवठाबँक ऑफ इंडिया - १७ टक्केसिंडिकेट बँक - ३ टक्केयुनियन बँक - १६ टक्केस्टेट बँक ऑफ इंडिया - १९ टक्केपंजाब नॅशनल बँक - २२ टक्केइंडियन ओव्हरसीज बँक - ४० टक्केइंडियन बँक - २७ टक्केकॉपोर्रेशन बँक -४८ टक्केकॅनरा बँक -२३ टक्केबँक ऑफ महाराष्ट्र -४४ टक्केबँक ऑफ इंडिया - २६ टक्केबँक ऑफ बडोदा - ३० टक्केआंध्र बँक - २३ टक्केअलाहाबाद बँक- २३ टक्के

टॅग्स :Crop Loanपीक कर्जcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरbankबँकFarmerशेतकरी