शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

२२ प्रवासी मिळाल्यास एसटी पाठवणार स्पेशल बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 12:18 IST

२२ प्रवासी आल्यास लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाने बसेसची वाहतूक थांबवली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. पहिल्याच दिवशी एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर २२ प्रवासी आल्यास लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.कोरोनामुळे एसटी बसची चाके थांबली होती. उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने बसेसचे ट्रकमध्ये रुपांतर करून मालवाहतूक सुरू केली. एसटी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवशी एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. परंतु लांब पल्ल्याच्या बसेस बंद आहेत. दूरवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने स्पेशल बसेस सोडण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत २२ प्रवासी मिळाल्यास एसटी महामंडळाच्यावतीने स्पेशल बसेस सोडण्यात येणार आहेत. यामुळे दूर अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा होणार आहे.स्पेशल बसेस सोडूअनेक प्रवाशांना दूरगावी जावे लागते. परंतु लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होते. अशावेळी २२ प्रवासी असल्यास आम्ही लांब पल्ल्याच्या बसेस सोडणार आहोत.नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग. 

 

टॅग्स :state transportएसटी