शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कळमन्यात मुहूर्तावर सोयाबीन ४,२५१ रुपये क्विंटल; भाव घसरणीमुळे शेतकरी चिंतेत

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 5, 2023 18:27 IST

गेल्यावर्षी ५,३०० रुपये : जास्त भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी

नागपूर : नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सोयाबीनची आवक आणि विक्री सुरू झाली असून मुहूर्तावर सोयाबीनला ४,२५१ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या ५,३०० रुपयांच्या तुलनेत भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाव जास्त मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

धान्य बाजारात पहिल्यांदा सोयाबीन विक्रीसाठी आणणारे शेतकरी भगवान वंजारी यांचे स्वागत धान्य बाजाराचे अध्यक्ष सारंग वानखेडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल सेनाड यांनी केले. सोयाबीनची खरेदी राजन ट्रेडिंग कंपनी, बालाजी ट्रेडिंग कंपनी, अन्नपूर्णा ट्रेडिंग, वर्धमान ट्रेडर्स, निर्मल ट्रेडर्स यांनी केली, तर गोपाल कळमकर हे पहिले अडतिया ठरले. यावेळी पदाधिकारी रहेमान शेख, उदय आकरे, मनोहर हजारे, विनोद कातुरे, सुरेश बारई, स्वप्निल वैरागडे, राजेश सातपुते, गोविंद नागपुरे हजर होते.

एपीएमसीचे संचालक अतुल सेनाड म्हणाले, यावर्षी पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने मुहूर्तावर शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. यंदा किती सोयाबीन बाजारात विक्रीला येईल, हे सांगणे कठीण आहे. गेल्यावर्षी आणि त्याआधीच्या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनला १० हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. सोयाबीनचा दर्जा पाहूनच खरेदी-विक्री होईल.

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्र