शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा

By गणेश हुड | Updated: October 25, 2023 15:40 IST

१ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

नागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आंदोलनामुळे  चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहेत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देणार आहे. यासाठी एल्गार मोर्चा काढणार आहे. १ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

रोगामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा व धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकट एकरी १० हजार रुपये अनुदान द्या, सोयाबीनला सरसकट ८ रुपये क्विंटल तर कापसाला १२  हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर धानाला २८०० रुपये भाव द्यावा, जंगला शेजारी असलेल्या शेतीला सिमेंट भिंतीचे कम्पाऊंड करून द्या, सरकारने घोषणा केल्या प्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी तुपकर यांनी नेली. 

विदर्भातील  एकही आमदार खासदार सोयाबीनच्या भावावर बोलायला तयार नाहीत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सरकारला जागेवर ठेवणार नाही. मंत्र्यांना गावात फिरणे मुश्कील करू असा इशारा त्यांनी दिला. महाराष्टृातील राजकारण खालच्या स्तरावर गेले आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यावर २० नोव्हेंबर पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र पटविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा तुपकार यांनी दिला. यावेळी संघटनेचे प्रशांत गावंडे, रवी पाटील, दशरथ राऊत, खुशाल शेंडे, सौरभ पडघाम, राहुल शेलार आदी उपस्थित होते.

विमा कंपन्यांकडून मंत्र्यांना हप्तेसरकार व विमा कंपन्यांचे साटेलोटे आहे. विमा कंपन्याकडून मंत्र्यांना हप्ते जातात. नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. विमा हप्त्यातून कंपन्यांना किती पैसा मिळतो व नुकसान भरपाई म्हणून किती दिला जातो. याचे लेखा 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन