शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा

By गणेश हुड | Updated: October 25, 2023 15:40 IST

१ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

नागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आंदोलनामुळे  चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहेत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देणार आहे. यासाठी एल्गार मोर्चा काढणार आहे. १ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

रोगामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा व धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकट एकरी १० हजार रुपये अनुदान द्या, सोयाबीनला सरसकट ८ रुपये क्विंटल तर कापसाला १२  हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर धानाला २८०० रुपये भाव द्यावा, जंगला शेजारी असलेल्या शेतीला सिमेंट भिंतीचे कम्पाऊंड करून द्या, सरकारने घोषणा केल्या प्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी तुपकर यांनी नेली. 

विदर्भातील  एकही आमदार खासदार सोयाबीनच्या भावावर बोलायला तयार नाहीत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सरकारला जागेवर ठेवणार नाही. मंत्र्यांना गावात फिरणे मुश्कील करू असा इशारा त्यांनी दिला. महाराष्टृातील राजकारण खालच्या स्तरावर गेले आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यावर २० नोव्हेंबर पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र पटविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा तुपकार यांनी दिला. यावेळी संघटनेचे प्रशांत गावंडे, रवी पाटील, दशरथ राऊत, खुशाल शेंडे, सौरभ पडघाम, राहुल शेलार आदी उपस्थित होते.

विमा कंपन्यांकडून मंत्र्यांना हप्तेसरकार व विमा कंपन्यांचे साटेलोटे आहे. विमा कंपन्याकडून मंत्र्यांना हप्ते जातात. नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. विमा हप्त्यातून कंपन्यांना किती पैसा मिळतो व नुकसान भरपाई म्हणून किती दिला जातो. याचे लेखा 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन