शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

...तर दळणही दहा रूपयाने महागणार; वीज दरवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध 

By आनंद डेकाटे | Updated: March 3, 2023 16:25 IST

ई-जनसुनावणी

नागपूर :महावितरणची प्रस्तावित वीज दरवाढ लागू झाली तर त्याचा थेट परिणाम गृहकुटीर उद्योगावर होईल. साधे पीठाचे दळण हे एका किलोमागे दहा रूपयाने महाग होईल. त्यामुळे प्रत्येक घरातील बजेटवर याचा थेट परिणाम होईल, असे  वीज नियामक आयोगाच्या ई-जनसुनावणीत नागरिकांनी स्पष्ट करीत महावितरणच्या प्रस्तावित वीजदरवाढीला तीव्र विरोध नोंदवला. 

महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दरवाढीची मागणी करीत याचिका दाखल केली. यात २०२३-२४ सोबतच २०२४-२५ साठीसुद्धा दरवाढ प्रस्तावित आहे. यावर आयोग निर्णय घेण्याअगोदर विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी घेत आहे. या अंतर्गत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपासून वनामती सभागृहात ई-जनसुनावणीला सुरुवात झाली. 

आयोगाने व्हिडिओ कान्फ्ररन्सिंगच्या माध्यमातून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक उद्योग संघटना व नागरिकांनी यादरम्यान आपले आक्षेप नोंदवले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूरelectricityवीज