शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘नजर हटी, दुर्घटना घटी’, भावाच्या लग्नात बहिणींचे ८ लाखांचे दागिने गायब

By योगेश पांडे | Updated: May 17, 2023 15:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ या ओळींचा प्रत्यय नागपुरातील दोन बहिणींना आला. भावाच्या लग्नात बॅगकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ या ओळींचा प्रत्यय नागपुरातील दोन बहिणींना आला. भावाच्या लग्नात बॅगकडे दुर्लक्ष झाले आणि अज्ञात चोरट्यांनी ८ लाखांहून अधिक रकमेचे दागिने असलेली बॅग लंपास केली. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

पुजा धनंजय शाहू (२५, भवानीनगर) यांच्या भावाचे १६ मे रोजी लग्न होते. राज रॉयल लॉन, न्यू येरखेडा येथे लग्नसमारंभ असल्याने त्या दागिने घालून आल्या होत्या. त्यांची बहीण दीपा शाहू यादेखील लग्नात होत्या. त्यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास स्वत:चे व बहिणीचे सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड, पर्स व रोख रक्कम एका गुलाबी रंगाच्या बॅगमध्ये ठेवले. त्यानंतर त्या नातेवाईकांशी बोलण्यात व्यस्त झाल्या व त्या कालावधीत बॅगकडे दुर्लक्ष झाले. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने बॅग लांबविली. त्यात सुमारे ८.३७ लाखांचा मुद्देमाल होता. रात्री दीड वाजता बॅग न दिसल्याने पुजा यांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र बॅग कुठेही आढळली नाही. अखेर त्यांनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :theftचोरी