शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भाजप हिंदुत्वाच मार्केटिंग करतयं.. 'बंटी-बबली' त्या नौटंकीमधलं पात्र, संजय राऊतांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 13:27 IST

बंटी-बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, त्यांना मुंबईच पाणी माहिती नाहिये अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ठळक मुद्देहनुमान चालिसा वाचणं हा श्रद्धेचा विषय, नौटंकी किंवा स्टंटबाजी नव्हे

नागपूर : राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी याबाबतची तारीखही जाहीर केली होती. त्यानंतर आज ते मुंबईत दाखल झाले आहेत. तर, त्यांच्या आव्हानानंतर शिवसैनिकांचीही मातोश्रीबाहेर मोठी गर्दी जमली आहे. बंटी-बबलीला मुंबईच पाणी माहिती नसल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हनुमान चालिसा वाचन आणि रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे व धार्मिक विषय आहेत, नौटंकी किंवा स्टंटबाजीचे विषय नाहीत.परंतु, भाजपने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंटबाजी करून ठेवली असून त्यातीलच हे सर्व पात्र असल्याची सणसणीत टीका राऊत यांनी केली.

बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही. ही सर्व स्टंटबाजी आहे. हे सगळे फिल्मी लोकं आहेत. स्टंटबाजी व मार्केटिंग करणं त्यांच काम असून भाजपाला आता मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज पडत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय हे आम्हाला माहित आहे, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाShiv Senaशिवसेना