शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

आमच्याकडे कार्यालयदेखील नाही, भगवा कसा फडकविणार? शिवसैनिकांचा संजय राऊतांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 11:24 IST

ग्रामीण कार्यकर्त्यांकडे नागपुरात कार्यालयदेखील नाही. आमचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नाही, असे शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटले.

नागपूर : शिवसेना संपर्क मोहिमेंतर्गत पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी बुधवारी रामटेक लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी शिवसैनिकांनी रेशीमबाग स्थित पक्षाच्या ग्रामीण कार्यालयावर शहरातील पदाधिकाऱ्यांनी ताबा घेतल्याचा आरोप लावला. तसेच आमच्याकडे कार्यालयच नाही तर भगवा कसा फडकविणार? असा सवाल उपस्थित केला.

राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ग्रामीण कार्यकर्त्यांकडे नागपुरात कार्यालयदेखील नाही. आमचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नाही, असे कार्यकर्त्यांनी म्हटले. जर ग्रामीणमध्ये शिवसेनेला विजय हवा असेल तर राऊत यांनी स्वत: नेतृत्व हाती घ्यावे, अशी मागणीदेखील कार्यकर्त्यांनी केली.

भाजप-शिवसेना युतीदरम्यान शिवसेनेला रामटेक वगळता कुठूनही स्थायी प्रतिनिधित्व मिळाले नाही. यामुळे पक्षाचा प्रभाव कमी झाला. रामटेक, कामठी, सावनेर येथे पक्षाचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात, अशी भूमिकादेखील मांडण्यात आली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणramtek-acरामटेकSanjay Rautसंजय राऊत