शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आमच्याकडे कार्यालयदेखील नाही, भगवा कसा फडकविणार? शिवसैनिकांचा संजय राऊतांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 11:24 IST

ग्रामीण कार्यकर्त्यांकडे नागपुरात कार्यालयदेखील नाही. आमचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नाही, असे शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटले.

नागपूर : शिवसेना संपर्क मोहिमेंतर्गत पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी बुधवारी रामटेक लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी शिवसैनिकांनी रेशीमबाग स्थित पक्षाच्या ग्रामीण कार्यालयावर शहरातील पदाधिकाऱ्यांनी ताबा घेतल्याचा आरोप लावला. तसेच आमच्याकडे कार्यालयच नाही तर भगवा कसा फडकविणार? असा सवाल उपस्थित केला.

राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ग्रामीण कार्यकर्त्यांकडे नागपुरात कार्यालयदेखील नाही. आमचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नाही, असे कार्यकर्त्यांनी म्हटले. जर ग्रामीणमध्ये शिवसेनेला विजय हवा असेल तर राऊत यांनी स्वत: नेतृत्व हाती घ्यावे, अशी मागणीदेखील कार्यकर्त्यांनी केली.

भाजप-शिवसेना युतीदरम्यान शिवसेनेला रामटेक वगळता कुठूनही स्थायी प्रतिनिधित्व मिळाले नाही. यामुळे पक्षाचा प्रभाव कमी झाला. रामटेक, कामठी, सावनेर येथे पक्षाचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात, अशी भूमिकादेखील मांडण्यात आली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणramtek-acरामटेकSanjay Rautसंजय राऊत