शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

नागपूर परिमंडळात विजेच्या मागणीत सात टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:40 IST

वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.

ठळक मुद्देवितरण हानी एक टक्क्याहून कमी : ८० हजारावर थकबाकीदारांचा पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.मागील वर्षी नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ४,६१३.५५ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला होता. पण नुकत्याच संपलेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षातील फेब्रुवारीपर्यंत ४९३८. ८५ दशलक्ष युनिट विजेचा वापर परिमंडळातील वीज ग्राहकांनी केला आहे. घरगुती वीज ग्राहकांचा वीज वापर या काळात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षी १२३८.१८ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात१४७७.३६ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला आहे. यात नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक वीज वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५५८. ५९ दशलक्ष युनिट,नागपूर शहर मंडलात ५२९. ७२ दशलक्ष युनिट तर वर्धा मंडलात ३८९. ०५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. या मंडलात ही वाढ अनुक्रमे २. १७ टक्के , २.७० टक्के आणि ३.५६ टक्के झाली आहे. वर्धा जिल्ह्यात टक्केवारीच्या हिशेबात वाढ झाली आहे. एकूण वीज वापराचा हिशेब बघितला तर नागपूर ग्रामीण मंडळात मागील आर्थिक वर्षात २१५१.५८ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला तर शहरात १४९७.९५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. वर्धा जिल्ह्यात १२८९.३२ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे.वीज ग्राहकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून महावितरणकडून नोव्हेंबर-२०१७ पासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्क भरून वीज पुरवठा नियमित करणे असे याचे स्वरूप होते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८०,५३२ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्कापोटी ५६ लाख रुपये गोळा करण्यात आले.वितरण हानी कमीलघुदाब आणि उच्चदाब वितरण हानीचे प्रमाणही ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे कमी करण्यात महावितरणच्या स्थानिक अधिकारी वगार्ला यश आले आहे. १६-१७ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडळात वितरण हानीचे प्रमाण ७.८२ टक्के होते ते २०१७-१८ मध्ये फेब्रुवारीअखेर ६.९९ टक्क्यापर्यंत खाली आले होते. मार्चअखेरची आकडेवारी एकत्रित केल्यास वितरण हानीचा आकडा आणखी खाली येऊ शकतो. रफिक शेख, मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ११ हजारावर मीटर बदलले वीज ग्राहकांकडून नादुरुस्त वीज मीटर संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. याची दाखल घेत मार्च-२०१८ अखेरपर्यंत १०,५६५ नादुरुस्त, खराब वीज मीटर बदलण्यात आले असून एप्रिल-२०१८ मध्ये ५३२ वीज मीटर बदलण्यात आले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर