शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

आत्मनिर्भरता राष्ट्रीय प्रगतीचा मार्ग प्रशस्त करेल, आत्मनिर्भर भारत संयोजक ओमप्रकाश शर्मा यांचे प्रतिपादन

By जितेंद्र ढवळे | Updated: August 25, 2023 14:59 IST

देशाला विकसित राष्ट्र बनविण्याकरिता युवकांना आत्मनिर्भर होण्याचे शिक्षण देणे गरजेचे

नागपूर : भारतीय शिक्षणप्रणालीमध्ये आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला आहे. मात्र, पश्चिमात्य पद्धतीचा अवलंब केल्याने आपल्या आधुनिक शिक्षणव्यवस्थेत यावर पुरेपूर विचार केला गेला नाही. परिणामी, आपल्या देशात शिक्षित बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या समस्येचे समाधान शोधत कौशल्यपूरक शिक्षणाला प्रोत्साहित करीत असल्याचे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत अभियानाचे मध्य प्रांत संयोजक तथा शिक्षणतज्ज्ञ ओमप्रकाश शर्मा यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात आयोजित आत्मनिर्भर भारताची संकल्पना या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. देशाला विकसित राष्ट्र बनविण्याकरिता युवकांना आत्मनिर्भर होण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. स्वयंरोजगाराकडे वळविणारे शिक्षण युवकांना मिळणे गरजेचे आहे. कारण, आत्मनिर्भरता हीच देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करेल, असे शर्मा म्हणाले. हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोज पांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आत्मनिर्भरता व्यक्तिमत्त्व विकासाची प्रथम पायरी असल्याचे डॉ. पांडे म्हणाले. संचालन डॉ. सुमित सिंह यांनी केले, तर आभार सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष गिऱ्हे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. लखेश्वर चंद्रवंशी, डॉ. कुंजन लाल लिल्हारे, प्रा. जागृती सिंह, प्रा. दिशांत पाटिल, प्रा. रूपाली हिवसे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर