शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा भिंत पडली : १४५०० मेट्रिक टन धान्याची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 21:46 IST

पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय वखार महामंडळाचा बेजबाबदारपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्रीय वखार महामंडळाचे पूर्व नागपुरातील वर्धमाननगर परिसरात गोडाऊन आहे. आठ एकर परिसरातील भव्य जागेवर असलेल्या या गोडाऊनमध्ये १४ हजार ५०० मेट्रिक टन धान्य ठेवण्यात येते. मागील सव्वा महिन्यापूर्वी या गोडाऊनची १०० मीटर असलेली सुरक्षा भिंत कोसळली आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये धान्य असूनही महामंडळाने सुरक्षा भिंत उभारण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही. गोडाऊनच्या सुरक्षेसाठी तीन पाळीत सुरक्षा रक्षक ड्युटीवर राहतात. परंतु आठ एकर परिसरातील या गोडाऊनची सुरक्षा सुरक्षा भिंतीच्या अभावी कशी करावी, असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे. त्यामुळे या गोडाऊनमधील धान्याची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा भिंतीचे काम त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.अधिकारी म्हणतात, तुम्हीच भिंत बांधाकेंद्रीय वखार महामंडळाच्या कोसळलेल्या भिंतीबाबत मुंबई येथील प्रादेशिक व्यवस्थापक ए. के. दुबे यांचे लक्ष वेधले. त्यांनी कोसळलेल्या भिंतीबाबत काय कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला. गोदामातील धान्य चोरीला जाऊ शकते असा प्रश्न विचारला असता तुम्हीच भिंत बांधा, असे अफलातून उत्तर दिले.

 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर