शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सीताबर्डी किल्ला वाचवा, ११८ बटालियन परत आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 22:32 IST

११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसंविधान चौक : धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.सीताबर्डी किल्ला नागपूरचे वैभव आहे. परंतु हा किल्ला खासगी हातात विकण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. यासाठीच येथील ११८ इन्फन्ट्री बटालियन येथून स्थानांतरित करण्यात आली आहे. हा किल्ला विकून याचा उपयोग पब, पार्टी, लॉन हॉटेल यासाठी उपयोगात आणला जाणार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधातही नारेबाजी करण्यात आली. ११८ बटालियन परत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी १८५७ च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या धरणे आंदोलनात संयोजक अविनाश काकडे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जनार्दन मून, सुनील चोखांद्रे, महेंद्र धावडे, सुभेदार सुखदेव गडपायले, तनवीर अहमद, विजय बारसे, अमिताभ पावडे, अ‍ॅड. नफीस खान, सय्यद जावेद, किशोर पलांदूरकर, सुभेदार कानेटकर, ताराचंद शर्मा, अशोक मोरे, मुरलीधर काकडे, शेखर काकडे, प्रेमकुमार बतरा, संतोष भुजाडे, सुभेदार कल्याण चोपडे, संदीप चिमूरकर, ओमप्रकाश काकडे, भारत ठाकरे, ममता तोमर, सुभेदार शेषराव मुरोडिया, राजू हिंगमिरे, प्रीती दहीकर, स्मिता सहारे, विजय पारधी, ज्योती गव्हाणे, पद्मा ठमके, नरेंद्र पलांदूरकर, प्रमोद पांडे, यशवंत तेलंग, अजय शेंडे, यशवंत डोंगरदिवे, हरमानचंद शेखावत, तुलसीदास डोईजड, पूनम रंगारी, गणेश मथुरे, आशिष उमरकर, सूरज करंडे, तुलसीराम गिरगुसे, प्रशांत बोरीकर, सुनील आष्टीकर, वीरेंद्र दहीकर आदींसह मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

टॅग्स :Fortगडagitationआंदोलन