शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सांबराची शिकार; टोळी गजाआड

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पाण्यात कालवले विष : हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील घटनाधारणी : हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना  नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६  जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेने मेळघाटात वन्य  प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिण मालूर या बीटमधील कम्पार्टमेंट नंबर ६१५  व ६४१ च्या मधोमध वाहणार्‍या नदीपात्रातील पाण्याच्या डबक्यात मालूर (वन) या गावातील  तीन आरोपींनी विष (युरिया) कालवून ठेवले होते.हे विषाक्त पाणी पिल्याने एका सांबराचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वतरूळ अधिकारी व्ही. के.  गोंडचवर आणि वनरक्षक शेळके यांनी आरोपी सोमा बिसराम भुसूम (४५) याच्या शेतातील  झोपडीची झडती घेतली असता त्यांना सांबराचे ५ क्विंटल ४८0 ग्रॅम मांस मिळाले. याबाबत  विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत या प्रकरणात त्याच्यासोबत शंकर काळमा भुसूम  (३0) व तोगेलाल पुन्या भुसूम (२४) यांच्या मदतीने त्याने शिकार केल्याची कबूली  वनविभागाला दिली.याप्रकरणी तिघांना भारतीय वन अधिनियमान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रथम श्रेणी  न्यायदंडाधिकारी समक्ष हजर केले असता ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली  आहे. पुढील तपास आरएफओ तोरो यांच्या मार्गदर्शनाखाली वतरूळ अधिकारी गोंडचवर व  वनरक्षक शेळके करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)