शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

सांबराची शिकार; टोळी गजाआड

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पाण्यात कालवले विष : हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील घटनाधारणी : हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना  नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६  जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेने मेळघाटात वन्य  प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिण मालूर या बीटमधील कम्पार्टमेंट नंबर ६१५  व ६४१ च्या मधोमध वाहणार्‍या नदीपात्रातील पाण्याच्या डबक्यात मालूर (वन) या गावातील  तीन आरोपींनी विष (युरिया) कालवून ठेवले होते.हे विषाक्त पाणी पिल्याने एका सांबराचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वतरूळ अधिकारी व्ही. के.  गोंडचवर आणि वनरक्षक शेळके यांनी आरोपी सोमा बिसराम भुसूम (४५) याच्या शेतातील  झोपडीची झडती घेतली असता त्यांना सांबराचे ५ क्विंटल ४८0 ग्रॅम मांस मिळाले. याबाबत  विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत या प्रकरणात त्याच्यासोबत शंकर काळमा भुसूम  (३0) व तोगेलाल पुन्या भुसूम (२४) यांच्या मदतीने त्याने शिकार केल्याची कबूली  वनविभागाला दिली.याप्रकरणी तिघांना भारतीय वन अधिनियमान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रथम श्रेणी  न्यायदंडाधिकारी समक्ष हजर केले असता ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली  आहे. पुढील तपास आरएफओ तोरो यांच्या मार्गदर्शनाखाली वतरूळ अधिकारी गोंडचवर व  वनरक्षक शेळके करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)