शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' १० महिन्यात ९५८ मुले पोहचली कुटुंबियांत

By नरेश डोंगरे | Updated: February 8, 2024 20:23 IST

रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले.

नागपूर : रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले. आरपीएफकडे मुख्यत्वे रेल्वेची मालमत्ता सुरक्षित राखण्याची आणि रेल्वे प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी असते. हे करतानाच आरपीएफ वेगवेगळ्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडते. प्रसंगी जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांचे जीवही वाचविते.

शिवाय वेगवेगळ्या कारणामुळे घर सोडून निघालेल्या अल्पवयीन मुलांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचविण्याचे कामही आरपीएफचे जवान करतात. अनेकदा कुणी आमिष दाखवून तर कुणी फूस लावून अल्पवयीन मुला-मुलींना पळवून नेतात. काही जण रागाच्या भरात घर सोडतात तर काही जण मनासारखे जगण्याच्या हेतूने घरापासून दूर पळून स्वत:चे भवितव्य अंधारात झोकण्याचा धोका पत्करतात. अशा सर्व अल्पवयीन मुला-मुलींना अलगद हेरून आरपीएफ त्यांना ताब्यात घेते आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने त्यांचे योग्य समुपदेशन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांमध्ये पोहचविते.

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या १० महिन्यांच्या कालावधीत अशाच प्रकारे आरपीएफने मध्य रेल्वेच्या पाच विभागातील एकूण ९५८ मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांना त्यांच्या घरी पोहचवून त्यांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित केले आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा दिला. या महत्वपूर्ण कामगिरीत आरपीएफला रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि फ्रंट लाईन रेल्वे कर्मचाऱ्यांनीही मदत केली.मुलांची संख्या दुप्पटपेक्षा जास्त

विशषे म्हणजे, आरपीएफने अवघ्या एका महिन्यात अर्थात जानेवारी २०२४ मध्ये ५६ मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. घरून पळून जाणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ९५८ मुला-मुलींमध्ये ६५५ मुले तर ३०३ मुलींचा समावेश आहे.

विभागनिहाय ताब्यात घेण्यात आलेली मुले

मुंबई विभाग : १७५ मुले, ११४ मुली, एकूण २८९नागपूर विभाग : ७६ मुले, ५६ मुली, एकूण १३२भुसावळ विभाग :१६९ मुले, १०१ मुली, एकूण २७०पुणे विभाग : १९८ मुले, ८ मुली, एकूण २०६सोलापूर विभाग : ३७ मुले, २४ मुली, एकूण ६१