शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

लॉकडाऊनमध्ये वाढत आहे विजेची मागणी : उद्योग सुरू झाल्याचा परिणाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:27 IST

‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राची विजेची मागणी ९ हजार मेगावॅटने घटली आहे. बहुतांश मागणी घरगुती ग्राहकांकडून येत आहे. दरम्यान तापमान वाढताच विजेची मागणीही वाढली. विजेच्या मागणीत हळूहळू वाढ होऊ लागली. यादरम्यान ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ग्रीन झोन व इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या उद्योगांना सुरू करण्याची मंजुरी मिळताच विजेची मागणी अचानक वाढली. २४ एप्रिल रोजीचा विचार केल्यास सकाळी १८,२२५ मेगावॅट विजेची मागणी होती ती दुपारी वाढून १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली. रात्री १० वाजता ही मागणी कमी होऊन १६,५५४ मेगावॅटवर आली.बंद युनिटमधून उत्पादन शक्यविजेची मागणी सातत्याने कमी होत असल्यामुळे महावितरण पॉवर एक्सचेंजमध्ये उपलब्ध स्वस्त विजेने काम चालवित आहे. यामुळे महागडे उत्पादनाचे केंद्र बंद करण्यात आले आहे. यात कोराडी, नाशिक, परळी व भुसावळ या केंद्रांचा समावेश आहे. महावितरणच्या सूत्रानुसार मागणी याचप्रकारे वाढत राहिली तर बंद केंद्रातूनही वीज घेण्याचा विचार होऊ शकतो.कशी वाढली मागणीतारीख              सकाळ          दुपार            सायंकाळ१९ एप्रिल          १४,५००         १३,०००         १३,०००२२ एप्रिल          १५,६८०         १५,४४०        १४,७८०२४ एप्रिल          १८,२२५        १८६६४          १६५५४नोट : मागणी मेगावॅट मध्ये

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र