शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 12:26 IST

माहितीचा कायदा ठराविक मर्यादेत न राहता व्यापक जनहिताच्या दृष्टीने सर्वांनीच या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.

नागपूर : आधी सामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती. माहितीचा अधिकार कायद्यामुळे ही समस्या दूर झाली. हा एक प्रभावी कायदा आहे. या कायद्याचा केवळ जनहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे, असे मत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवारी ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

सध्या अनेक जण वाईट हेतू साध्य करण्यासाठी या कायद्याचा उपयोग करीत आहेत. अशा प्रवृत्तीवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक जण विविध माहितीसाठी दरवर्षी हजारो अर्ज दाखल करतात. अशा व्यक्तींमुळे प्रशासनाला मनस्ताप सहन करावा लागतो. औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या १३ व्यक्तींनी वेगवेगळ्या विभागांमध्ये आठ हजारावर अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, एका व्यक्तीने किती अर्ज दाखल करावे, यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

याप्रसंगी आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव, कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत, दीपाली शाहारे, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारCourtन्यायालयSocialसामाजिक