शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

नागपुरात तांदळातील किटकनाशक गोळीने घेतला बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:19 IST

अनवधानाने विषारी गोळी खाण्यात गेल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देशाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनवधानाने विषारी गोळी खाण्यात गेल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ही घटना घडली.अभिषेक शंकर तराडे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नववीचा विद्यार्थी असलेल्या अभिषेकची बुधवारी दुपारी अचानक प्रकृती ढासळली. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला उपचाराकरिता मेडिकलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान ९.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून नंदनवन पोसिलांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अभिषेकला विषबाधा कशी झाली त्याची पोलिसांनी चौकशी केली असता पुढे आलेली माहिती अशी, तांदळाला कीड लागू नये म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी विषारी गोळ्या तांदळात भरून ठेवल्या होत्या. चुकीने ती गोळी अभिषेकच्या खाण्यात आली अन् हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू