शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

राजकीय स्वार्थातून घातले होते निर्बंध, केंद्राचा आताचा निर्णय लोकशाही बळकट करणारे पाऊल

By योगेश पांडे | Updated: July 22, 2024 15:34 IST

Nagpur : निर्बंध हटवण्याच्या निर्णयावरून संघाची भूमिका

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांत सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सहभागी होण्याबाबतचे ५८ वर्षांअगोदर घातलेले निर्बंध केंद्र सरकारने हटविले आहे. या निर्णयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना संघाने मात्र देशाची लोकशाही बळकट करणारे हे पाऊल असल्याची भूमिका मांडली आहे.

संघाकडून अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी ही भूमिका मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागील ९९ वर्षांपासून सातत्याने देशाच्या पुनर्निर्माण व समाजाच्या सेवेत कार्यरत आहे. राष्ट्रीय सुरक्षा, एकता-अखंडता तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाला सोबत घेऊन संघाने योगदान दिले आहे. देशातील विविध प्रकारच्या नेतृत्वाने संघाच्या या भूमिकेची वेळोवेळी प्रशंसादेखील केली आहे. राजकीय स्वार्थांमुळेच तत्कालिन सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना संघासारख्या रचनात्मक संघटनेच्या कार्यांमध्ये भाग घेण्यासाठी अकारण निर्बंध लावले होते. वर्तमान केंद्र शासनाचा निर्णय समायोचित असून भारताच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देणारा आहे, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरCentral Governmentकेंद्र सरकार