शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलण्यापेक्षा समोरच्याची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 11:26 IST

मकरसंक्रांतीचा गोडवा आयुष्यात बाणण्यासाठी काय करायला हवे हे, लोकमतच्या गुडबोला.. गोड बोला या सदरात सांगत आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रत्येकाशी चांगले बोलावे, गोड बोलावे असे नेहमीच सांगितले जाते. ते एकप्रकारे बरोबरही आहे. परंतु एखादी व्यक्ती खूप अडचणीत असेल, तेव्हा त्याच्याशी खूप गोड बोलूनही त्याची समस्या सुटत नसेल तर त्याचा काय फायदा? याऐवजी त्या व्यक्तीची समस्या सोडविणे आवश्यक आहे. त्याची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरेल, असे मला वाटते.झ्याकडे अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीची नेमकी समस्या काय आहे? ते नीट समजून ती सोडवण्याचा प्रयत्न मी करतो. समोरच्या व्यक्तीची समस्या सुटेल, असा सल्ला त्याला देतो. माझ्या दृष्टीने माझ्याकडे समस्या घेऊन येणाºया व्यक्तीची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.जिल्हाधिकारी असल्याने दररोज शेकडो लोक भेटायला येतात. आपण सर्वांसोबतच सामान्यपणे चांगलेच बोलत असतो. भेटायला येणारे नागरिक हे आपापल्या अडचणी घेऊन येत असतात. तेव्हा त्यांच्याशी नुसतेच गोड बोलून कसे होणार? त्यांची समस्याही सुटायला हवी ना. समस्या सुटत नसेल आणि केवळ गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल तर त्या गोड बोलण्यालाही काहीही अर्थ नाही. त्यामुळे माझा नेहमीच असा प्रयत्न राहतो की, समोरची व्यक्ती ही पूर्ण समाधानी व्हावी. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे. समजावून सांगणे आवश्यक आहे.आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखत असेल तर त्याच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत, तसे त्याला समजावूनही सांगा. म्हणजे त्यालाही फार बरे वाटेल. गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट