शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गोड बोलण्यापेक्षा समोरच्याची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 11:26 IST

मकरसंक्रांतीचा गोडवा आयुष्यात बाणण्यासाठी काय करायला हवे हे, लोकमतच्या गुडबोला.. गोड बोला या सदरात सांगत आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रत्येकाशी चांगले बोलावे, गोड बोलावे असे नेहमीच सांगितले जाते. ते एकप्रकारे बरोबरही आहे. परंतु एखादी व्यक्ती खूप अडचणीत असेल, तेव्हा त्याच्याशी खूप गोड बोलूनही त्याची समस्या सुटत नसेल तर त्याचा काय फायदा? याऐवजी त्या व्यक्तीची समस्या सोडविणे आवश्यक आहे. त्याची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरेल, असे मला वाटते.झ्याकडे अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीची नेमकी समस्या काय आहे? ते नीट समजून ती सोडवण्याचा प्रयत्न मी करतो. समोरच्या व्यक्तीची समस्या सुटेल, असा सल्ला त्याला देतो. माझ्या दृष्टीने माझ्याकडे समस्या घेऊन येणाºया व्यक्तीची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.जिल्हाधिकारी असल्याने दररोज शेकडो लोक भेटायला येतात. आपण सर्वांसोबतच सामान्यपणे चांगलेच बोलत असतो. भेटायला येणारे नागरिक हे आपापल्या अडचणी घेऊन येत असतात. तेव्हा त्यांच्याशी नुसतेच गोड बोलून कसे होणार? त्यांची समस्याही सुटायला हवी ना. समस्या सुटत नसेल आणि केवळ गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल तर त्या गोड बोलण्यालाही काहीही अर्थ नाही. त्यामुळे माझा नेहमीच असा प्रयत्न राहतो की, समोरची व्यक्ती ही पूर्ण समाधानी व्हावी. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे. समजावून सांगणे आवश्यक आहे.आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखत असेल तर त्याच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत, तसे त्याला समजावूनही सांगा. म्हणजे त्यालाही फार बरे वाटेल. गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट