शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

लघु-मध्यम उद्योगांसाठी ‘एमएसएमई’ कायद्यात संशोधन करा - सीए जुल्फेश शाह

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 28, 2024 7:34 PM

नागपूर : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो नेहमीच सक्षम असावा. त्याकरिता केंद्र आणि राज्य ...

नागपूर : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो नेहमीच सक्षम असावा. त्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारसह स्थानिक राजकीय नेत्यांनी उद्योगांना विविध योजनांचा लाभ आणि सोईसुविधांचा कशा मिळेल, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही उद्योगात ३० ते ४० टक्के खर्च हा वीजेचा असतो. महाराष्ट्रात लगतच्या राज्यांच्या तुलनेत औद्योगिक विजेचे दर जास्त आहे. जागतिक स्पर्धेत राज्यातील उद्योगांना सक्षमतेने उभे राहण्यासाठी विजेचे दर लगतच्या राज्यांप्रमाणेच असावेत, अशी उद्योजकांना राजकीय नेत्यांकडून अपेक्षा आहे.

या आहेत अपेक्षा

- सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) कायद्यात संशोधन व्हावे.- एमएसएमई कायदा २००६ पासून लागू झाला. तो १८ वर्ष जुना आहे. यातील अनेक तरतुदी उद्योगाच्या दृष्टीने कालबाह्य झाल्या आहेत. या कायद्यात संशोधन वा नवीन कायदे आणण्याची गरज आहे. नवीन सरकारकडून एमएसएमई कायद्याच्या नवीनीकरणाची अपेक्षा आहे.- एमएसएमई कायदा नवीन आणावा वा जुन्या कायद्यात बदल करावा. त्यामुळे उद्योगांना नवीन ट्रेंडनुसार व्यवसाय करता येईल.- उद्योगांचे विजेचे दर लगतच्या राज्याप्रमाणेच असावेत.- क्रेडिट लिंकेड सबसिडी योजनेत केंद्र सरकारद्वारे लघु उद्योगांना भांडवली अनुदान रक्कम १५ लाखांपर्यंत मिळायची. पण ही योजना २०२१-२२ पासून अचानक बंद करण्यात आली. उद्योगांना प्रोत्साहन देणारी ही योजना नव्याने करावी आणि मर्यादा वाढवावी.- औद्योगिक प्लॉट मिळविण्यात उद्योगांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण तयार करावे.- कलम ४३(बी)(एच) मध्ये उद्योजकांना ४५ दिवसात पेमेंट मिळण्याची तरतूद आहे. पण सध्या गोंधळाची स्थिती आहे. सरकारने पुढाकार घेऊन यावर स्पष्टता आणून उद्योजकांना न्याय द्यावा.

टॅग्स :nagpurनागपूर