शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

लघु-मध्यम उद्योगांसाठी ‘एमएसएमई’ कायद्यात संशोधन करा - सीए जुल्फेश शाह

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 28, 2024 19:45 IST

नागपूर : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो नेहमीच सक्षम असावा. त्याकरिता केंद्र आणि राज्य ...

नागपूर : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो नेहमीच सक्षम असावा. त्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारसह स्थानिक राजकीय नेत्यांनी उद्योगांना विविध योजनांचा लाभ आणि सोईसुविधांचा कशा मिळेल, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही उद्योगात ३० ते ४० टक्के खर्च हा वीजेचा असतो. महाराष्ट्रात लगतच्या राज्यांच्या तुलनेत औद्योगिक विजेचे दर जास्त आहे. जागतिक स्पर्धेत राज्यातील उद्योगांना सक्षमतेने उभे राहण्यासाठी विजेचे दर लगतच्या राज्यांप्रमाणेच असावेत, अशी उद्योजकांना राजकीय नेत्यांकडून अपेक्षा आहे.

या आहेत अपेक्षा

- सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) कायद्यात संशोधन व्हावे.- एमएसएमई कायदा २००६ पासून लागू झाला. तो १८ वर्ष जुना आहे. यातील अनेक तरतुदी उद्योगाच्या दृष्टीने कालबाह्य झाल्या आहेत. या कायद्यात संशोधन वा नवीन कायदे आणण्याची गरज आहे. नवीन सरकारकडून एमएसएमई कायद्याच्या नवीनीकरणाची अपेक्षा आहे.- एमएसएमई कायदा नवीन आणावा वा जुन्या कायद्यात बदल करावा. त्यामुळे उद्योगांना नवीन ट्रेंडनुसार व्यवसाय करता येईल.- उद्योगांचे विजेचे दर लगतच्या राज्याप्रमाणेच असावेत.- क्रेडिट लिंकेड सबसिडी योजनेत केंद्र सरकारद्वारे लघु उद्योगांना भांडवली अनुदान रक्कम १५ लाखांपर्यंत मिळायची. पण ही योजना २०२१-२२ पासून अचानक बंद करण्यात आली. उद्योगांना प्रोत्साहन देणारी ही योजना नव्याने करावी आणि मर्यादा वाढवावी.- औद्योगिक प्लॉट मिळविण्यात उद्योगांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण तयार करावे.- कलम ४३(बी)(एच) मध्ये उद्योजकांना ४५ दिवसात पेमेंट मिळण्याची तरतूद आहे. पण सध्या गोंधळाची स्थिती आहे. सरकारने पुढाकार घेऊन यावर स्पष्टता आणून उद्योजकांना न्याय द्यावा.

टॅग्स :nagpurनागपूर