शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कर्मातूनच होते व्यक्तीची खरी ओळख

By admin | Updated: January 28, 2015 01:03 IST

कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध

बेल्लनविला विहाराया : गौतम बुद्धांच्या विचारांवर गुंफले विचारपुष्पनागपूर : कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांमध्येदेखील हेच मानवतावादी मार्गदर्शन दिसून येते, असे मत श्रीलंका येथील श्री जयवर्देनेपुरा विद्यापीठाचे कुलपती प्रा. बेल्लनविला विमलरत्न राजमहा विहाराया यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. बुद्ध धम्मातील सामाजिक विचार व तत्त्वज्ञान या विषयावरील व्याख्यानाचे त्यांनी मंगळवारी पहिले पुष्प गुंफले.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेच्या प्रसंगी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. गौतम बुद्ध यांनी मानवतेचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. आजच्या युगात त्यांच्या विचारांवर चालणे आवश्यक झाले आहे. गौतम बुद्ध यांना जाती-धर्मांमुळे मनुष्यांमध्ये करण्यात येणारा भेदभाव अमान्य होता. सर्व व्यक्ती समान आहेत हाच संदेश त्यांनी दिला. शिवाय समाजव्यवस्थेत महिलांचे स्थानदेखील पुरुषांच्या बरोबरीचे असल्याचे त्यांचे विचार सांगतात. कुटुंबात पती व पत्नी दोघांचाही दर्जा समान असून त्यांना समान आदर मिळाला पाहिजे अला स्त्री-पुरुष एकतेचा संदेश गौतम बुद्धांच्या शिकवणीतून येतो असे विहाराया यांनी प्रतिपादन केले. बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान स्वातंत्र्य आणि समानतेवर आधारीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच मार्गावर चालून भारतातील कोट्यवधी नागरिकांना समान दर्जा मिळवून दिला. आज इतर धर्म व संप्रदायातील तसेच पाश्चिमात्य देशांतील व्यक्तींनादेखील बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची रुची असून अनेक जण त्याचे धडे घेत आहेत असे विहाराया यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, विभागांतील प्राध्यापक, कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)