शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात आढळला दुर्मिळ साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:54 IST

जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअंडी भक्षक म्हणून आहे ओळख : १५ वर्षांपूर्वी वर्ध्यात दर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.सर्पमित्र विशाल डंभारे यांना मंगळवारी वेळा (हरिश्चंद्र) या गावातून नेहमीपेक्षा वेगळा दिसणारा साप निघाल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच जाऊन तो पकडला. हा साप अंडी भक्षक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्याला सेमिनरी हिल्स स्थित ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरला आणले. हा साप जवळपास १०० वर्षांनंतर भारतात वर्ध्याचे सर्पमित्र पराग दांडगे यांनी २००५ साली परत शोधून काढला आणि २००८ साली तसा शोधप्रबंध पण प्रसिद्ध केला आहे.या सापाला अंडी भक्षक साप असे म्हणतात, कारण हा पक्ष्यांची अंडी खातो, इतरही छोटी अंडी खाऊन आपली गुजराण करतो. विशाल डंभारे आणि पराग दांडगे यांच्यासारख्या चांगल्या सर्पमित्रांमुळेच अशा दुर्मिळ प्रजातीचा शोध पण लागत आहे, आणि त्यांना संरक्षण पण मिळत आहे. ट्रान्झिटचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली त्याला त्याच्या अधिवासात सोडायला काही हरकत नाही, असे प्रमाणपत्र दिले आहे. वनपाल अनिरुद्ध खडसे आणि डॉ. सय्यद बिलाल यांच्या नेतृत्वात त्याला त्याच्या अधिवासात सोडण्याची कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :snakeसापnagpurनागपूर