शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागलवाडी येथील मुलांनी बनविलेल्या राख्या नक्षलग्रस्त भागातील पोलिसांकडे रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:46 IST

नागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी बनविलेल्या राख्या गडचिरोली येथील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे रवाना करण्यात आल्या.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी बनविलेल्या राख्या गडचिरोली येथील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे रवाना करण्यात आल्या.युवा चेतना मंचच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने मुलांनी या राख्यांची निर्मिती केली आहे. मुलांमध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित करण्यासोबतच, देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या सुरक्षा रक्षकांविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या राखी सीईओ संजय यादव यांच्या हस्ते युवा चेतना मंचच्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आल्या असून, या राखी रक्षाबंधनाच्या मूहूर्तावर भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी, धोडराज येथील पोलीस जवानांना बांध्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्रमिला जखलेकर, रवी सुके, जयश्री जोशी, शोभना चौधरी, प्रवीण पाटील, कविता सातपुते, ठाकरे, मुख्याध्यापिका वंदना राऊत, दत्ता शिर्के, सुमीत भोयर, अभिषेक सावरकर, पंकज धुर्वे, अभिजित डायगणे, मृणाल लोही, वंदना साखरकर, धर्मेश रोकडे उपस्थित होते.

टॅग्स :Rakhiराखीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस