शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालकांचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 07:00 IST

पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे.

ठळक मुद्देसंघ वर्तुळातून तीव्र संतप्त भावनाभारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवा

नागपूर : पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर जशात तसे उत्तर द्या, अशी मागणीच केली आहे. भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले आहे.

आम्ही आजवर खूप झेलले आहे. आजचा दहशतवादी हल्ल्याचा प्रसंगदेखील तसाच अहे. मागील दोन ते तीन वेळा जशास तसे उत्तर देण्यात आले. त्यामुळे एक विश्वास वाढला होता. सैनिकांवर झालेला हल्ला हा भ्याड असून आता प्रत्युत्तर दिलेच गेले पाहिजे. कारवाई झाली पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा आहे, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली.

वाढत्या कारवाईमुळे भ्याड पाऊलसंघातर्फे ‘ ट्विटर’वरदेखील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. दहशतवादाविरोधात होत असलेल्या कारवाईमुळे आलेली निराशा व हताशा या भ्याड हल्ल्यातून दिसून येत आहे. या घटनेतील दोषींना धडा शिकविण्यासाठी सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे. तर या परिस्थितीत संघ सैन्यदल व सरकारसोबत आहे, असे मत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये : राष्ट्रसेविका समितीदरम्यान, संघ परिवारातील विविध संघटनांनी या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या जवानांच्या कुटुंबियांसमवेत संपूर्ण समाज उभा ठाकला पाहिजे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. यासाठी सरकारने या हल्ल्याचे योग्य उत्तर देत कठोर पावले उचलली पाहिजेत, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सितागायत्री अन्नदानम् यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला