शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

केंद्राचा निषेध करीत काँग्रेसने नागपुरात काढला मशाल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 21:53 IST

Nagpur News केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला.

नागपूर : केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला. या वेळी वाढती महागाई, नोटाबंदी, महिलांवरील अत्याचार, शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत आता अग्निपथ योजनेच्या नावाखाली बेरोजगारांशी आणि देशाच्या सुरक्षेशी खेळले जात असल्याचा दावा करण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते व्हरायटी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चात सहभागी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवून लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचा आहे. तसेच ईडीचा धाक दाखवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून तपास सुरू आहे, असा आरोप करण्यात आला.

या मशाल मोर्चात राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे के. के. पांडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नरेंद्र जिचकार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर, महासचिव संजय दुबे व तानाजी वनवे, सचिव कमलेश समर्थ व आर. एम. खान नायडू, माजी नगरसेवक प्रफुल गुडधे-पाटील, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेस