शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

नकारात्मक गुणपद्धतीच्या मुद्यावर सकारात्मक भूमिका

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

‘आयटीआय’ च्या (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांच्या नकारात्मक गुणप्रणालीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या मुद्यावर येत्या चार दिवसात

विनोद तावडे : ‘आयटीआय’च्या मुद्यावर घेणार केंद्रीय कामगार मंत्र्यांची भेट नागपूर : ‘आयटीआय’ च्या (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांच्या नकारात्मक गुणप्रणालीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या मुद्यावर येत्या चार दिवसात केंद्रीय कामगार मंत्र्याशी भेट घेण्यात येईल असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिले. आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना व शिक्षणसंस्थांना कसलीही अपेक्षित पूर्वसूचना न देता नकारात्मक गुण पद्धत अवलंबिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याची लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत रामहरी रुपनवर,शरद रणपिसे आदी सदस्यांनी उपस्थित केली. यावर तावडे यांनी सांगितले की, जानेवारी-फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘आयटीआय’ च्या प्रथम सत्र परीक्षा ‘ओएमआर’ (आॅप्टिकल मार्किंग सिस्टिम) प्रणालीद्वारे घेण्यात आली व त्याचे मूल्यांकन ‘डीजीईटी’ (डायरेक्टोरेट जनरल आॅफ एम्प्लॉयमेन्ट ट्रेनिंग), नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आले. त्यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना १० ‘ग्रेस’ गुण देण्यात आले होते व उत्तीर्णांची टक्केवारी ९१ टक्के इतकी होती.नकारात्मक गुणपद्धती लागू केल्यानंतर सर्वच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. आॅगस्टमध्ये झालेल्या द्वितीय सत्र परीक्षेत उत्तीर्णांची टक्केवारी ५१.४७ टक्क्यांवर घसरली. या प्रणालीत बदल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय कामगार मंत्रालयाचा आहे. सदर बाब ही राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)राज्यात ४१७ ‘आयटीआय’दरम्यान, राज्यात आजच्या तारखेत ४१७ शासकीय ‘आयटीआय’ असून याची प्रवेशक्षमता सुमारे एक लाख इतकी आहे. तर ४१२ अशासकीय ‘आयटीआय’ची प्रवेशक्षमता २८ हजार आहे अशी माहिती तावडे यांनी दिली.