शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विचारांवर निष्ठा असलेली व्यक्ती राजकारणात यावी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:05 IST

विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

ठळक मुद्देपूरणचंद्र मेश्राम यांच्या कार्याचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांचा कार्यगोरव सोहळा शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील डॉ. देशपांडे सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. पूरणचंद्र्र मेश्राम व त्यांच्या पत्नी डॉ. राजर्षी मेश्राम यांचा शाल, मानपत्र, व तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट देऊन कार्याचा गौरव करण्यात आला. विविध संघटनांकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी नियोजन आयोगाचे माजी सदस्य व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते.आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी आपला आजचा सत्कार हा माझी आई, लहान बहीण आणि पत्नी या तीन महिला शक्तींना समर्पित करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील अनेक घटना विषद करीत आठवणींना उजाळा दिला.यावेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. जोगेंद्र कवाडे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान यांनी डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. संचालन कोमल ठाकरे यांनी केले. कार्याध्यक्ष डॉ. अनिल हिरेखण यांनी आभार मानले.यावेळी आयोजन समितीचे डॉ. नीरज बोधी, डॉ. शकील सत्तार, डॉ, आमप्रकाश चिमणकर, डॉ. मिलिंद साठे,, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी व्यासपीठावर होते.संविधानाच्या रक्षणाची आज गरजआपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज भारतीय संविधान वाचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. एससीएसटीला क्रिमिलेयर लागू करण्याचा प्रयत्न होतोय. ते होता कामा नये, यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरावे लागेल. कार्यक्षमतेच्या बोगस नावाखाली एससीएसटीला संधीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. समाजाने या विषयावर चिंतन करावे, असे आवाहनही केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर