शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मानधन ऐवजी वेतनश्रेणी द्या : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:33 IST

राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे,

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे, परंतु शासन लक्ष देत नाही, अशी खंत मोर्चेकरांनी बोलून दाखविली. या अधिवेशनात तरी आम्हाल न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी वर्तवली.राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत २३८८ अनुदानित मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृह आहेत. ही वसतिगृह १९५१ पासून अनुदान तत्त्वावर चालविली जातात. वाढत्या महागाईच्या तुलनेत केवळ आठ हजार मानधन मिळते. या तुटपुंज्या मानधनाला कंटाळून आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करा या मागणीसाठी संघटनेने आतापर्यंत अनेक आंदोलन झाले, मोर्चे काढले परंतु न्याय मिळाला नाही. परंतु नव्या सरकारकडून, समान वेतन, समान काम यानुसार आम्हाला अनेक अपेक्षा असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते. मोर्चाचे नेतृत्व सतीश गोटमुखले, आयुब शेख, मनोज गोसावी, दत्तात्रय पाटील, राहुल झोडापे, भाऊ कुनगाटकर, व अशोक जाधव यांनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चाEmployeeकर्मचारी