शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मानधन ऐवजी वेतनश्रेणी द्या : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:33 IST

राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे,

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे, परंतु शासन लक्ष देत नाही, अशी खंत मोर्चेकरांनी बोलून दाखविली. या अधिवेशनात तरी आम्हाल न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी वर्तवली.राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत २३८८ अनुदानित मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृह आहेत. ही वसतिगृह १९५१ पासून अनुदान तत्त्वावर चालविली जातात. वाढत्या महागाईच्या तुलनेत केवळ आठ हजार मानधन मिळते. या तुटपुंज्या मानधनाला कंटाळून आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करा या मागणीसाठी संघटनेने आतापर्यंत अनेक आंदोलन झाले, मोर्चे काढले परंतु न्याय मिळाला नाही. परंतु नव्या सरकारकडून, समान वेतन, समान काम यानुसार आम्हाला अनेक अपेक्षा असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते. मोर्चाचे नेतृत्व सतीश गोटमुखले, आयुब शेख, मनोज गोसावी, दत्तात्रय पाटील, राहुल झोडापे, भाऊ कुनगाटकर, व अशोक जाधव यांनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चाEmployeeकर्मचारी