शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१६ देशातील ३०० च्यावर कृषी तज्ज्ञ उद्या नागपुरात; लिंबूवर्गीय फळांवर हाेणार मंथन

By निशांत वानखेडे | Updated: October 26, 2023 19:28 IST

पहिली एशियन सिट्रस काॅंग्रेस-२३ उद्यापासून

नागपूर : दि इंडियन साेसायटी ऑफ सिट्रीकल्चर, महाराष्ट्र आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था (आयसीएआर) यांच्यावतीने पहिली एशियन सिट्रस काॅंग्रेस-२०२३ शनिवारपासून नागपुरात सुरू हाेत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आशियातील १६ देशांचे ३०० च्यावर कृषीतज्ज्ञ सहभागी हाेणार असून संत्रा, माेसंबी अशा लिंबूवर्गीय फळांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन, संशाेधनावर मंथन हाेईल.

शनिवारी सकाळी १०.३० वाजता हाॅटेल सेंटर पाॅइंट येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या सिट्रस काॅंग्रेसचे उद्घाटन हाेणार आहे. याप्रसंगी आयसीएआरचे महासंचालक डाॅ. हिमांशू पाठक, उपमहासंचालक डाॅ. टी. आर. शर्मा, कृषी वैज्ञानिक रिक्रुटमेंट मंडळाचे माजी चेअरमन डाॅ. सी. डी. मायी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेचे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले. थायंलंडची आशिया-पॅसिफीक असाेसिएशन ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट व दक्षिण काेरियाची काेरियन साेसायटी ऑफ सिट्रस अॅण्ड सबट्राॅपिकल क्लायमेट फ्रुट्स या सहयाेगी संस्था आहे.

तीन दिवसीय परिषदेमध्ये आशियायी देशात उत्पादित हाेणाऱ्या लिंबूवर्गीय फळांच्या विविध प्रजातींचे उत्पादन, संवर्धनाबाबत मंथन हाेईल. तंत्रज्ञानाचे आदानप्रदान, निर्यात यावर चर्चा हाेणार आहे. जगात लिंबूवर्गीय फळांच्या एकूण उत्पादनापैकी ५२ टक्के उत्पादन आशियायी देशात हाेते. शेतकरी, प्रक्रिया उद्याेजक, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक उत्पान्नाचे माेठे साधन आहे. या सर्वांचे मिळून आशियायी प्लॅटफार्म तयार करणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे डाॅ. घाेष यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रधान वैज्ञानिक डाॅ. ए. के. दास, डाॅ. एस. एस. राॅय आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी