शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आमचा जाहीरनामा; एकात्मिक बालविकास प्रकल्प सक्षम करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:37 IST

देशात एकात्मिक बाल विकास योजनेचे ७६०६७ प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्यात २४ लाख ५६ हजार सेविका व मदतनिस काम करीत आहे. ही योजना बळकट करणे गरजेचे आहे असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात एकात्मिक बाल विकास योजनेचे ७६०६७ प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्यात २४ लाख ५६ हजार सेविका व मदतनिस काम करीत आहे. ही योजना बळकट करणे गरजेचे आहे असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी व्यक्त केले आहे.देशात इंदिरा गांधी यांचे सरकार असताना एकात्मिक बाल विकास योजना अमलात आली. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखाली असलेले कुटुंब, कुपोषित मुले, गरोदर माता, स्तनदा माता, गोरगरीब शेतमजूर, आर्थिक कमकुवत घटकासाठी होती. सुरुवातीला योजनेसाठी बजेटमध्ये भरपूर तरतूद होत होती. आदिवासी भागात, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंंबाना त्याचे आकर्षण होते. सधन वर्गातील लोकही योजनेंतर्गत चालणाऱ्या अंगणवाड्यात मुले पाठवित होते. परंतु गेल्या काही वर्षात एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची दुर्दशा होत आहे. सरकारच्या बजेटमधून अपेक्षित तरतूद होत नाही. मुलांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे. सेविका व मदतनीसांना ४-४ महिने मानधन मिळत नाही. योजनांवर वेगवेगळ्या अटी लावण्यात येत आहे. पटसंखेच्या आधारावर समायोजन, वयाची अट, मेडिकल फिटनेस, ३ अपत्य असल्यास बडतर्फ, भरती, पदोन्नतीवर बंदी, अंगणवाडी सुधारणेकडे दुर्लक्ष झाले आहे. अंगणवाडीत काम करणाºया ४० टक्के महिला विधवा, घटस्फोटित, निराश्रित आहेत. सरकारच्या धोरणांमुळे अंगणवाड्या बंद पडत आहे. अंगणवाडीत शिक्षणाकरिता साहित्य, सकस पोषण आहार, सेविका व मदतनिसांना १८००० रुपये मानधन मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Socialसामाजिक