शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विदर्भातील संत्रा जाणार दिल्लीला : किसान रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:07 IST

Vidarbha, Orange, Kisan Railway विदर्भातील संत्र्याला देशभरात मागणी आहे. त्यामुळे रेल्वेने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरला नागपूरवरून दिल्लीसाठी किसान रेल्वे सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातील संत्र्याला देशभरात मागणी आहे. त्यामुळे रेल्वेने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरला नागपूरवरून दिल्लीसाठी किसान रेल्वे सोडण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी संत्रा उत्पादकांसोबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी संत्रा उत्पादक तसेच व्यापाºयांसोबत बैठक घेतली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी संत्रा उत्पादक तसेच व्यापाऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनेनुसार नागपूर विभागातून आदर्शनगर दिल्ली येथे किसान रेल्वे चालविण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच बांगलादेशासाठी मागणीनुसार रॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या योजनेचे संत्रा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले. बैठकीला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन) अनुप कुमार सतपथी, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेVidarbhaविदर्भ