शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

एसटीच्या एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी : प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:42 IST

ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती.

ठळक मुद्देएसटी महामंडळाला नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती.एसटीच्या प्रशासनाने ग्रामीण भागात वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे नागपूर विभागात २२ मे पासून ग्रामीण भागात बसेस सुरू करण्यात आल्या. पहिल्या दिवशी एसटीच्या बसेसला केवळ एका बसमागे एकच प्रवासी मिळाला. नुकसान होऊनही एसटी महामंडळाने ग्रामीण भागात वाहतुक सुरूच ठेवली. प्रवाशांची संख्या वाढून आठ दिवसानंतर ९ झाली आहे. परंतु एसटीला नुकसान सोसावे लागत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती कार्यालयातून आदेश आल्यामुळे एसटीचे अधिकारी ही सेवा ३१ मे पर्यंत सुरू ठेवणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते वाट पाहतील. परंतु मागील आठ दिवसांपासून नुकसान होत असूनही एसटीच्या बसेस सेवा देत आहेत.एसटीवर विश्वास वाढत आहे‘पहिल्या दिवशी बसेसची वाहतूक सुरू केल्यानंतर एका बसमध्ये एकच प्रवासी अशी स्थिती होती. परंतु आठ दिवसानंतर बसेसमध्ये ९ प्रवासी झाले आहेत. हळुहळु एसटीवरील प्रवाशांचा विश्वास वाढत आहे. पुढील काळात अजून प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल.’नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी