शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

धानउत्पादक जिल्ह्यात केवळ ५० टक्के पाऊस

By admin | Updated: September 9, 2016 01:44 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सरासरी पाऊस कमी पडल्याने ५० टक्के संकटात सापडला आहे.

अस्मानी संकट : शासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे, तारिक कुरैशी यांची मागणीतुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सरासरी पाऊस कमी पडल्याने ५० टक्के संकटात सापडला आहे. या अस्मानी संकटावर मात करण्याकरिता राज्य शासनाने उपाययोजना करावी. शासनाने संबंधित विभागांना तशा सूचना करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री तथा जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.भंडारा व गोंदिया जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहेत. या मोसमात केवळ ५० टक्के पाऊस पडला. येथील तलाव व सिंचन प्रकल्पात केवळ २० ते २५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. धान पिकाला जास्त पाण्याची गरज असते. जलयुक्त शिवार योजनेतील जलसाठवण तलाव व तत्सम योजनेत पाणीसाठा नाही. पाऊसअभावी पीक येणार नाही, पुढे मोठी भिषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस माघारी परतण्याचे दिवस सुरू झाले आहेत. राज्य शासनाने कृषी पंपाना १२ तास अविरत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य आहे. अस्मानी संकटाशी लढा देण्याकरिता राज्य शासनाने त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे. शासनाच्या सर्व यंत्रणेला शासनाने निर्देश देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)