शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

लॉकडाऊनबाबतचे वृत्त खोटे : अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:16 IST

शहरात आणि जिल्ह्यात रक्षाबंधन व ईद या काळात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची माहिती शेअर होत आहे. यासंदर्भात लॉकडाऊनबाबतचे ते वृत्त खोटे असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात आणि जिल्ह्यात रक्षाबंधन व ईद या काळात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची माहिती शेअर होत आहे. यासंदर्भात लॉकडाऊनबाबतचे ते वृत्त खोटे असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.या संदर्भात कोणतीही बैठक झाली नाही, त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची व जनतेची दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे, सायबर सेल मार्फ त संपूर्ण चौकशी करून अशा अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे....तर चार दिवस आधी माहिती देण्यात येईलपालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनसंदर्भात विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांची समिती निर्णय घेऊन चार दिवस आधी जनतेला माहिती देऊनच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय झालेला नाही, अथवा या संदर्भात कुठलीही बैठक झालेली नाही, त्यामुळे लॉकडाऊन लागू होण्याचा प्रश्नच नाही. तशी वेळ आलीच तर तर नागरिकांना चार दिवसाआधी त्याची माहिती दिली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर