शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:36 IST

केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

ठळक मुद्दे केरळमध्ये नऊ जणांचा बळी : आरोग्य विभागाने काढले खबरदारीचे पत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.केरळमध्ये या व्हायरसचा (विषाणू) इन्फेक्शनची लागण झालेल्या अन्य २५ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका परिचारिकेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याला गंभीरतेने घेत मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात रात्री ११ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. ‘लोकमत’शी बोलताना आरोग्य विभागाचे संचालक डॉ. कांबळे म्हणाले, सध्या तरी या ‘व्हायरस’चे रुग्ण महाराष्टÑात आढळून आलेले नाहीत. याच्यावर लस उपलब्ध नाही. परंतु सावधगिरी बाळगण्यासाठी आवश्यक उपाययोजनेच्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्या, मंगळवारी यावर परित्रक काढून सर्व आरोग्य अधिकाºयांना ते पाठविण्यात येईल. काय आहे निपाह?निपाह व्हायरस संसर्गजन्य आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. सध्या यावर लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) पहिल्या १० जीवघेण्या आजारात या निपाह व्हायरसचा समावेश आहे. या आजाराची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ७० टक्के असते.लक्षणेताप, डोके दुखणे, अशक्तपणा, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणे आदी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते. यावर उपचार नसल्याने आजारी डुक्कर, वटवाघूळ यांच्याशी संपर्क टाळण्याचा सल्ला केरळमध्ये देण्यात येत आहे. फळ खाणारे वटवाघूळ विषाणूचे वाहकउपलब्ध माहितीनुसार, या विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या घरात वटवाघूळांनी चावा घेतलेले आंबे आढळून आले. यामुळे फळ खाणारे वटवाघूळ या विषाणूचे नैसर्गिक वाहक असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर