शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

प्रभाग रचनेविरोधात राष्ट्रवादी राजभवनावर पत्रांचा पाऊस पाडणार

By कमलेश वानखेडे | Updated: August 5, 2022 18:19 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली, निवडणुका त्वरीत घेण्याची मागणी

नागपूर : महापालिकेतील तीन सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धती करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात जनमत उभे करण्याची तयार राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. या निर्णयाविरोधात जनतेला सोबत घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावे मुंबई राजभावनावर पत्रांचा पाऊस पाडण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी उपमहापौर शेखर सावरबंधे, रमण ठवकर, सतीश इटकेलवार, अफजल फारूक आदींनी पत्रकार परिषद घेत यासंबंधीची घोषणा केली. राज्यपालांनी व निवडणुक आयोगांनी या गंभीर विषयाची दखल घेण्याची मागणी केली. पेठे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मे तसेच जुलै महिण्यात दोन वेळा राज्य निवडणुक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका १५ दिवसात जाहीर करा असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार तिन सदस्यीय प्रभाग निहाय निवडणुकीची संपूर्ण ऑगस्टला ओ.बी.सी आरक्षणाचे राजपत्र प्रसिध्द होणार होते. तरी देखील दोन दिवसांपूर्वी फक्त दोन लोकांच्या कॅबीनेट ने चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणुक घेण्याचा तुघलकी फरमान काढले आणि त्यांच्या या निर्णयाने निवडणुका अनिश्चीत काळाकरीता पुढे ढकल्या गेल्या.

राज्य घटनेतील अनुच्छेद २४३-ई आणी २४३ -यु आणी महाराष्ट्र महापालिका कायदयातील कलम ४५२ अ(२) तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधित कायदयातील इतर तरतुदी नुसार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुका विनाविलंब झाल्याच पाहीजे असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. ५ ऑगस्ट ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे लवकर निवडणुका घेणे बंधनकारक होते पण आमची पुन्हा सत्ता येणार नाही या भितीने सर्वोच्च न्यायालयाची आदेशाची पायमल्ली या सरकारने केली, असा आरोप पेठे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस