शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नागपूरकरांच्या सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 20:46 IST

बुधवारी संध्याकाळी मुंढे यांच्या बदलीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ सोशल मिडियावर नागरिकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

ठळक मुद्देराजकारण नको.. चांगले काम हवे..

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बुधवारी आलेल्या बदलीच्या आदेशाने त्यांच्या चाहत्या वर्गाला धक्का बसला आहे. मुंढे नागपुरात जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला रुजू झाले होते. अवघ्या आठच महिन्यात त्यांची बदली मुंबईला करण्यात आली आहे. त्यांची ही आठ महिन्यांची कारकीर्द एका अर्थाने वादळी राहिली आहे.

बुधवारी संध्याकाळी मुंढे यांच्या बदलीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ सोशल मिडियावर नागरिकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यातल्या सर्वच प्रतिक्रिया नाराजीच्या व निषेधाच्या आहेत. राजकारण लोकांना नको आहे, काम हवे आहे असाही एक स्वर उमटतो आहे. त्यांची बदली व्हायला नको होती इथपासून त्यांच्यामुळे नागपुरातील कोरोना कंट्रोलमध्ये होता, आता इथे कोरोनाचा स्फोट निश्चित आहे इथपर्यंतच्या तीव्र नोंदी उमटल्या आहेत. आता नागपुरातून कोरोना हद्दपार होईल अशा व्यंगात्मक टीकेपर्यंतही प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्यांची बदली रद्द करा; सत्य हरले; त्यांची गरज आहे नागपूरला; त्यांची बदली ही नागपूरच्या दृष्टीने अत्यंत वाईट बातमी; त्याचा निषेध; खूप दु:ख झाले; नागपूरकर जागे व्हा, मुंढे यांची बदली रोखा;.. राजकारण जिंकले; बेईमान लोकांचा जमाना आहे.. काम करणारा माणूस नको असतो.. ; ही बदली नागपूरसाठी कलंक आहे.. अशा प्रकारच्या निषेधात्मक प्रतिक्रिया आहेत.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे