शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:39 IST

मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. या कामाला भाजप सरकारच्या काळात गती देण्यात आली होती. ६५ लाख नवीन प्रवासी वाहक क्षमता या माध्यमातून निर्माण होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केवळ अहंकारापोटी या कामाला स्थगिती दिली. गेल्या 24 दिवसापासून काम थांबले आहे. एका दिवसाचे नुकसान हे जवळपास साडेचार कोटीच्या घरात आहे. आजपर्यंत १०० कोटींचा भुर्दंड बसला आहे. हा भुर्दंड कॉस्ट एक्सलेशनच्या नावावर मुंबईकरांच्या माथी मारल्या जाईल. एकीकडे शिवसेना आरेला जंगल घोषित करण्याची भाषा करतात. तर दुसरीकडे निवासी क्षेत्र करण्याची भाषा करतात. नेमक तिथे निवास की जंगल, हे शिवसेनेने ठरवावे. मुंबई कारशेडची जागा सरकारच्या हक्काची आहे. मात्र हा प्रकल्प तिथे न करता तो कांजूरमार्गला हलविण्याच्या हालचाली सरकारची आहे. याच्या मोबदल्यात येथील जागचा साडेतीन हजार कोटींचा मोबदला हा खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा घाट करीत आहे. जेव्ही मुंबईत दर वर्षाला 25 हजार झाडे तोडण्याची मंजुरी देता आणि आता कारशेडच्या जागेवर 2446 झाडेंचा पुळका दाखवून ढोंगीपणा करता असा आरोप आशीष शेलार यांनी केला. तत्पूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर स्थगितीच्या विरोधात भाजप आमदारांनी हातात बॅनर घेऊन निदर्शने केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAshish Shelarआशीष शेलार