शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नागपूर पालकमंत्र्यांच्या जनसंवादातून सुटले प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:45 IST

जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांचा प्रतिसाद : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा तालुक्यातील झुल्लर, माथनी, पावडदौना, मारोडी तसेच चिरवा आदी गावांना भेट देऊन ग्रामस्थांची थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, टेकचंद सावरकर, नरेश मोटघरे आदी उपस्थित होते.ग्रामीण भागात पावसाळा सूरु होण्यापूर्वी आवश्यक उपाय योजना आवश्यक असून खरीप पेरणीसाठी बियाणे, खते तसेच आवश्यक शेती अवजारांची उपलब्धता करून देण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला थेट लाभ मिळावा. यासाठी अधिकाºयांनी पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी व अडचणी समजून घेतल्या. प्राप्त झालेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना जनसंवाद कार्यक्रमात दिलासा दिला. या तक्रारीमध्ये पांदण रस्त्याचे बांधकाम, आरोग्यविषयक बाबी, महसूल, कृषी, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास, पंचायत समिती आदी विभागाशी संबंधित तक्रारी व सूचनांचा समावेश होता.

टॅग्स :ministerमंत्रीnagpurनागपूर