शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर @ ४७.२ : नवतपा संपल्यानंतही तापमान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:20 IST

नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचे तापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरीत तापमानाची नोंद ४७.५ डिग्री करण्यात आली असून, विदर्भात सर्वात उष्ण शहर ठरले.

ठळक मुद्दे चार दिवसात दुसऱ्यांदा पारा ४७ वर

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचेतापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरीत तापमानाची नोंद ४७.५ डिग्री करण्यात आली असून, विदर्भात सर्वात उष्ण शहर ठरले.गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या वातावरणात बदल होत आहे. सकाळच्या सुमारास काही काळ आकाशात ढग दाटून येतात. मात्र दिवस जसजसा वाढतो तसतशी सूर्याची किरणे आणखी प्रखर होतात. परत दुपारी ४ वाजताच्या सुमारास वातावरण ढगाळ होते. या वातावरणामुळे गरमीचा आणखी त्रास नागरिकांना होत आहे. काही भागात तुरळक पाऊसही पडला आहे. शहरातील हे वातावरण येणाºया १० जूनपर्यंत कायम राहणार असल् याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पारा सुद्धा ४६ ते ४७ डिग्रीच्या जवळपास राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी असेच वातावरण अनुभवायला मिळाले. दुपारी उष्ण वारेही चांगलेच वाहत होते. शहर हाय हीटच्या विळख्यातबुधवारी कमाल तापमान ६ डिग्रीने जास्त होते. तर पारा सामान्यत: ४ डिग्री जास्त होता. हे वातावरण अतिउष्ण म्हणून (हाय हीट) गणले जाते. साधारणत: मे महिन्यात असे वातावरण असते. परंतु यावर्षी जूनमध्ये सुद्धा हे वातावरण कायम आहे.तिसऱ्यांदा पाऱ्याने केले ४७ क्रॉसयावर्षी पारा तिसऱ्यांदा ४७ डिग्रीवर गेला आहे. २८ मे रोजी पारा ४७.५ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आला होता. वर्षी २८ मे सर्वात उष्ण दिवस ठरले. त्यानंतर २ जूनला पारा ४७ डिग्री नोंदविण्यात आला. तर ५ जूनला पारा ४७.२ डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहचला.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर