शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अवयवदानातून जीवनदानाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:40 IST

जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळ; गेल्या वर्षी केली शेतकऱ्यांना मदत

नागपूर : गणेशोत्सव धार्मिकतेचे प्रतीक नाही, तर सामाजिकतेचा धागा त्याला जोडला गेला होता. आज ब्रिटिशराज नाही; पण सामाजिक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांशी संवेदना जोडण्याचे काम सीताबर्डीच्या जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळाने केले आहे. मागील वर्षी दैनावस्थेत असलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाºया या मंडळाच्या पदाधिकाºयांनी यावर्षी अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे सदस्य अवयवदानाचा संकल्प घेणार असून, उत्सवाच्या दहा दिवस जनजागृती करून लोकांनाही अवयवदानासाठी प्रेरित करणार आहेत.सीताबर्डीच्या मोदी नं. २ मध्ये दर वर्षी मंडळातर्फे गणेशाची स्थापना होत असून, मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष पुष्पक खापेकर यांच्यानुसार १५ वर्षांपूर्वी रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिकतेची जोड देण्यात आली. या वेळी विशेष रूपाने अवयवदानाचा उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी डॉक्टरांची एक चमू पूर्ण वेळ उपस्थित राहून अवयवदानाची नोंदणी केली जाणार आहे. सदस्यांसह कमीत कमी १०० लोकांना यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवाची सजावटही त्याच संकल्पनेनुसार करण्यात आली आहे.दर वर्षी विविध उपक्रममागीलवर्षी शेतकºयांच्या मदतीसाठी दानपेटीतील सर्व रक्कम दान करण्यात आली. त्याच्या आदल्यावर्षीही अशाचप्रकारे एका शेतकºयाला मदत करण्यात आली होती. दर वर्षी मंडळातर्फे रक्तदान शिबिर राबवून १०० ते १५० रक्ताच्या बॅग दान केल्या जातात. याशिवाय निर्भया घटनेच्या वेळी जनजागृती, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियान, सर्व शिक्षा अभियान जागृती, व्यसनमुक्ती व दारुबंदी जनजागृती आदी विविध अभियान दर वर्षी मंडळातर्फे राबविण्यात येतात.

टॅग्स :Organ donationअवयव दानGanpati Festivalगणेशोत्सवnagpurनागपूर