शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

अवयवदानातून जीवनदानाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:40 IST

जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळ; गेल्या वर्षी केली शेतकऱ्यांना मदत

नागपूर : गणेशोत्सव धार्मिकतेचे प्रतीक नाही, तर सामाजिकतेचा धागा त्याला जोडला गेला होता. आज ब्रिटिशराज नाही; पण सामाजिक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांशी संवेदना जोडण्याचे काम सीताबर्डीच्या जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळाने केले आहे. मागील वर्षी दैनावस्थेत असलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाºया या मंडळाच्या पदाधिकाºयांनी यावर्षी अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे सदस्य अवयवदानाचा संकल्प घेणार असून, उत्सवाच्या दहा दिवस जनजागृती करून लोकांनाही अवयवदानासाठी प्रेरित करणार आहेत.सीताबर्डीच्या मोदी नं. २ मध्ये दर वर्षी मंडळातर्फे गणेशाची स्थापना होत असून, मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष पुष्पक खापेकर यांच्यानुसार १५ वर्षांपूर्वी रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिकतेची जोड देण्यात आली. या वेळी विशेष रूपाने अवयवदानाचा उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी डॉक्टरांची एक चमू पूर्ण वेळ उपस्थित राहून अवयवदानाची नोंदणी केली जाणार आहे. सदस्यांसह कमीत कमी १०० लोकांना यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवाची सजावटही त्याच संकल्पनेनुसार करण्यात आली आहे.दर वर्षी विविध उपक्रममागीलवर्षी शेतकºयांच्या मदतीसाठी दानपेटीतील सर्व रक्कम दान करण्यात आली. त्याच्या आदल्यावर्षीही अशाचप्रकारे एका शेतकºयाला मदत करण्यात आली होती. दर वर्षी मंडळातर्फे रक्तदान शिबिर राबवून १०० ते १५० रक्ताच्या बॅग दान केल्या जातात. याशिवाय निर्भया घटनेच्या वेळी जनजागृती, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियान, सर्व शिक्षा अभियान जागृती, व्यसनमुक्ती व दारुबंदी जनजागृती आदी विविध अभियान दर वर्षी मंडळातर्फे राबविण्यात येतात.

टॅग्स :Organ donationअवयव दानGanpati Festivalगणेशोत्सवnagpurनागपूर