शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

जीवन प्राधिकरण शासनात विलीन करा

By admin | Updated: November 29, 2015 03:38 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासनात विलीन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली आहे.

ंसंघर्ष समितीची मागणी : काळ्या फिती लावून आंदोलनास प्रारंभनागपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासनात विलीन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली आहे. राज्यातील नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा आणि मलनि:सारण कार्यक्रमाचा जलद गतीने विकास व नियमन करण्यासाठी १९७१ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. येथील कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय सेवा नियम लागू आहेत. ३१ आॅक्टोबर १९८१ पर्यंत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अदा करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली होती. त्यानंतर ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आली. ई अ‍ॅण्ड पी शुल्क १७.५० टक्के ऐवजी ५ ते ९ टक्के कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाचा खर्च भागविणे हा प्राधिकरणापुढील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच संपूर्ण ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची कामे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली. तसेच नागरिक योजनांची कामेही स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित झाली. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा प्राधिकरण शासनात विलीन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. संघर्ष समितीने आंदोलनाची रुपरेषा निश्चित केली आहे. सध्या काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे. यानंतर ४ डिसेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन केले जाईल तर ७ डिसेंबरपासून धरणे आंदोलन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालविण्यात येणारी पाणी पुरवठा केंद्रे बंद करण्यात येतील, असा इशाराही संघटनेचे देवेंद्र लांडगे, राजेश हाडके, अनिल इंगळे, प्रकाश बोरेकर, दीपक धोटे आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)