शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

माऊली म्हणाले निवृत्तीनाथांना, मी समाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:19 IST

भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़़़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़

ठळक मुद्देहरिहरबुवा नातू यांनी गुंफले संजीवन समाधी कीर्तनराष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़  भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने महाल, चिटणीस पार्क स्टेडियमवरील  मुकुंदराज महाराज साधू कीर्तन परिसरात आयोजित राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हरिहरबुवा नातू यांचे कीर्तन झाले़ प्रमुख पाहुणे म्हणून शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज, साई मंदिर नागपूरचे संस्थापक विजयबाबा कोंड्रा, आ़ विकास कुंभारे, उद्योजक विलास काळे, भारत विकास परिषद विदर्भचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते़ रूपाली बक्षी यांनी गीत सादर केले़नातू म्हणाले़, मनातील देवाच्या अनुष्ठानासह अनुसंधान बांधण्याची गरज असून, ज्ञानेश्वरांनी २७ अभंगांचा हरिपाठ लिहिला आणि प्रत्येक अभंगात नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. परमेश्वराशी अनुसंधान जोडले तर कर्तव्यबुद्धी जागृत होते़ त्यातून कृतज्ञता भाव येतो आणि समर्पण वृत्ती वाढते़ समर्पण झाले की कृतार्थता येते़ याचे महत्त्व संतांनी सांगितले आहे. निवेदन स्मिता खनगई यांनी केले़ भगतबुवांना मृदंगमवर श्रीधर कोरडे, तबल्यावर हर्ष पायघन, संवादिनीवर धनराज यावलकर, सतारवर नासीर खान आणि व्हायोलिनवर शिरीष भालेराव यांनी साथसंगत केली.

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक