शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बाजारपेठा बंद, रस्त्यांवर वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST

शहरातील प्रमुख व्यापारीपेठ सीताबर्डी, सदर, गोकुलपेठ, महाल, खामला, सक्करदरा, धरमपेठ, जरीपटका, इंदोरा, कमाल चौक, इतवारी, लकडगंज, पारडी, नंदनवन, वाडी ...

शहरातील प्रमुख व्यापारीपेठ सीताबर्डी, सदर, गोकुलपेठ, महाल, खामला, सक्करदरा, धरमपेठ, जरीपटका, इंदोरा, कमाल चौक, इतवारी, लकडगंज, पारडी, नंदनवन, वाडी येथील दुकाने प्रतिष्ठाने बंद होती. या परिसरात केवळ जीवनावश्यक सेवा प्रदान करणारी दुकाने उघडण्यात आली होती. रस्त्यावरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत असल्याचे बघून व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन केवळ मार्केट बंद ठेवण्यासाठीच लावला का? असा सवाल उपस्थित केला आहे.

- रहिवासी एरियात सर्वच बिनधास्त

लॉकडाऊन असताना शहरातील रहिवासी एरियामधील उद्यान, मैदानात युवक दिसून आले. वस्त्या, गल्ल्यांमध्ये लोक समूहाने गप्पा करताना दिसून आले. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकच्या नावावर लोक फिरताना दिसले. शहरातील रहिवासी एरियात, कॉलनींमध्ये सर्व बिनधास्त होते. अनेक मैदाने खुले असल्याने तरुणांनी त्यावर ताबा घेतलेला दिसून आला.

कोट्यवधीचा व्यापार ठप्प

लॉकडाऊनमुळे दोन दिवसापासून व्यापार ठप्प पडला आहे. दोन दिवसात किमान ५०० कोटी रुपयांचा व्यापार प्रभावित झाल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सकडून देण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले की, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या फटक्यातून अजूनही व्यापारी उठला नाही. त्यातच पुन्हा लॉकडाऊन लावून व्यापाऱ्यांची अडचण वाढविली आहे. ते म्हणाले की, २१ मार्चपर्यंत चालणाऱ्या या बंदमुळे किमान १२०० कोटी रुपयांचा व्यापार प्रभावित होणार आहे.