शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
3
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
4
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
5
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
6
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

नागपूर शहरातील अनेक सिग्नलचे टाईमर गायब; अपघाताचा धोका वाढला

By नरेश डोंगरे | Published: March 30, 2024 11:31 PM

अपघाताचा धोका वाढला : शिस्तीत वाहन चालविणाऱ्यांना त्रास

नरेश डोंगरे 

नागपूर : शहरातील विविध भागात असलेल्या अनेक सिग्नल्सवरील टाईमर बंद पडल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील विविध भागात रस्ते आणि पुल दुरूस्तीचे तर कुठे वॉटर लाईनचे काम सुरू असल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतुकीला अडसर निर्माण झाला आहे. कंत्राटदाराच्या मनमर्जीप्रमाणे काम होत असल्याने ठिकठिकाणच्या मार्गावर एक मिनिटाच्या अंतरावर जायचे असल्यास फेरा मारून जावे लागत असल्याने १० मिनिट लागत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणारा पंचशिल चाैकातील पुल कधी पूर्ण होणार आणि नवीन रहाटे चाैकातील सुरू असलेले रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, ते कळायला मार्ग नाही. यामुळे एकीकडे वाहनधारकाचा डिझेल, पेट्रोलवरील खर्च वाढला आहे. दुसरीकडे त्यांचा वेळही वाया जात आहे. अशात अपघात टाळण्यासाठी आणि वाहनधारकांच्या उत्साहावर लगाम घालण्यास चाैकाचाैकात सिग्नल्स लावलेले आहेत. या सिग्नल्सवर टाईमरही लावण्यात आले होते. या टाईमरमुळे आपण कधी वाहन पुढे काढायचे, याची प्रत्येक वाहनधारकाला कल्पना असते. त्यामुळे वाहनधारक शिस्तीत असतात आणि चारही बाजूची वाहतूक शिस्तीत असते. मात्र, अलिकडे शहरातील अनेक भागातील सिग्नल्सवरचे टाईमर गायब अर्थात बंद झाले आहे. त्यामुळे कोणता सिग्नल किती वेळानंतर बंद होईल आणि कधी सुरू होईल, ते कळेनासे झाले आहे. यामुळे लवकर निघून जाण्याच्या गडबडीत काही उपद्रवी आणि अतिउत्साही मंडळी सिग्नल सुरू असतानाच वेगात गाडी दामटत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून शिस्तीत वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना त्रास होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरtraffic policeवाहतूक पोलीस