शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपुरातील अतुल डहरवाल यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:17 IST

सतरंजीपुरा येथील रहिवाशी अतुल डहरवाल यांचा खून करून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरजवळ लोधीखेडा येथे मृतदेह सापडला. अतुल डहरवाल हा व्यापारी क्षेत्रातील धडधाकट तरुण होता व चार-पाच लोकांना पेलू शकणार नाही अशी या तरुणाची कदकाठी होती. त्यामुळे कुणीतरी मोठ्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर हा खून झाला आहे, असा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आ. कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देकृष्णा खोपडे यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना भेटणारनागरिकांनी कँडल मार्च काढून नोंदवला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा येथील रहिवाशी अतुल डहरवाल यांचा खून करून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरजवळ लोधीखेडा येथे मृतदेह सापडला. अतुल डहरवाल हा व्यापारी क्षेत्रातील धडधाकट तरुण होता व चार-पाच लोकांना पेलू शकणार नाही अशी या तरुणाची कदकाठी होती. त्यामुळे कुणीतरी मोठ्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर हा खून झाला आहे, असा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आ. कृष्णा खोपडे यांनी केली आहे.अतुलचे अपहरण करून इतक्या दूर हत्या करून टाकण्यामागे तीन-चारपेक्षा जास्त व्यक्तीचा हात असल्याचे लक्षात येते. छिंदवाडा पोलीस मुख्य आरोपीवर फोकस करीत नसल्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. याकरिता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले. दरम्यान, मृताचे आई-वडिलांसह नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी लगेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी फोनवर संवाद साधला व पत्रही फॅक्स केले. पीडित कुटुंबीयांना न्याय देण्याकरिता लागेल ती मदत करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. यानंतर सतरंजीपुरा, सुभाष पुतळा येथे नागरिकांनी कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध केला. लकडगंजचे पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरMurderखून