शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

 ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यासाठी पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवा

By गणेश हुड | Updated: April 20, 2023 18:55 IST

ग्रामीण जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमत पाणी तपासणी, तपासणीत दूषित आढलेल्या स्त्रोतांवर तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश Nagpur News जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी  दिले. 

गणेश हूड                                                               नागपूर :  जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील ग्रामीण भागाला शुध्द  व शाश्वत पाणी पुरवठा करण्यासोबतच आता पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवा. यासाठी  पाणी गुणवत्ता विषयाच्या संदर्भाने कार्यरत घटकांना प्रशिक्षित करणे, ग्रामीण जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमत पाणी तपासणी, तपासणीत दूषित आढलेल्या स्त्रोतांवर तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश गुरुवारी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी  दिले. 

                    जल जीवन मिशन, पाणी आणि स्वच्छता विभाग आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने जि.प.च्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सौम्या शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  पाणी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विभाग नीरीचे प्रधान वैज्ञानिक, डॉ अतुल मालधूरे, पाणी आणि स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक संजय वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक  आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता, विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य आदी  उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी