शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणार - गडकरी

By admin | Updated: May 16, 2014 19:40 IST

नागपूरच्या जनतेने दिलेला कौल हा विकासाचा कौल आहे़ त्यासाठी मी नागपूरच्या जनतेचे आभार मानतो़....

नागपूर : नागपूरच्या जनतेने दिलेला कौल हा विकासाचा कौल आहे़ त्यासाठी मी नागपूरच्या जनतेचे आभार मानतो़ मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत काम करेल व राज्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व निर्णय दिल्ली दरबारी कसे घेतले जातील यासाठी मी प्रयत्न करेल़ भाजपने नेहमी विकासाचे राजकारण केले आहे़ त्यामुळे या देशातील कुठल्याही जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही़ निवडणुकीआधी माझ्यावर अनेक आरोप झालेत़ परंतु ते सर्व आरोप निराधार ठरले आहेत़ असे खोटेनाटे आरोप करणार्‍यांचा या निवडणुकीत नागपूरच्या जनतेने बॅण्ड वाजवला आहे़ मी पक्षाला कधीही काही मागितलेले नाही व कुठले पद मिळावे म्हणून आपला बायोडाटा घेऊन वरिष्ठांमागे फिरलो नाही़ त्यामुळे आताही मी पक्षाला स्वत:साठी काही मागण्याचा प्रश्नच नाही़ भाजपाध्यक्ष म्हणून राजनाथसिंग चांगले काम करीत आहेत़ अशा स्थितीत माझ्या नावाच्या चर्चेला काहीच अर्थ उरत नाही़ मला पुन्हा पक्षाध्यक्ष व्हायचे नाही़ नव्या सरकारमध्ये माझी भूमिका काय असेल याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनाच घ्यायचा आहे़  

महाराष्ट्रात परतणार नाहीयापुढे मी राष्ट्रीय राजकारणातच काम करणार आहे़ त्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा प्रश्नच नाही़ महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपा-सेनेच्या राज्यातील नेत्यांनी संख्या बळाच्या आधारावर घ्यायचा आहे व ते हा विषय अत्यंत कुशलतेने हाताळतील याचा मला पूर्ण विश्वास आहे़