शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पारडी रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST

या भागातील सुभाषनगर, नेताजीनगर, भवानीनगर, भांडेवाडी आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाºया लोकांची समस्या आणखी वाढल्या आहेत. या मार्गावर दुपारी १२ ...

या भागातील सुभाषनगर, नेताजीनगर, भवानीनगर, भांडेवाडी आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाºया लोकांची समस्या आणखी वाढल्या आहेत. या मार्गावर दुपारी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वाधिक वाहतूक असते. यावेळी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक पोलीस तैनात करण्याची नागरिकांची मागणी आहे. पोलीस असल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि वाहतूक सुरळीत होईल, असे नागरिकांचे मत आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी. भविष्यात अपघात आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि नागरिकांना सुरळीतपणे वाहने नेता येतील. मेट्रो रेल्वेच्या उड्डाण पूलाचे बांधकाम तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या काम बंद आहे. भंडारा मार्गावर पिलर टाकण्यात येत असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे एका मार्गावर ट्रक जाईल, एवढीच जागा आहे. त्यामुळे वाहतुकीच होणारी कोंडी ही नेहमीचीच बाब आहे. त्यावर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे.