शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पारडी रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST

या भागातील सुभाषनगर, नेताजीनगर, भवानीनगर, भांडेवाडी आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाºया लोकांची समस्या आणखी वाढल्या आहेत. या मार्गावर दुपारी १२ ...

या भागातील सुभाषनगर, नेताजीनगर, भवानीनगर, भांडेवाडी आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाºया लोकांची समस्या आणखी वाढल्या आहेत. या मार्गावर दुपारी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वाधिक वाहतूक असते. यावेळी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक पोलीस तैनात करण्याची नागरिकांची मागणी आहे. पोलीस असल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि वाहतूक सुरळीत होईल, असे नागरिकांचे मत आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी. भविष्यात अपघात आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि नागरिकांना सुरळीतपणे वाहने नेता येतील. मेट्रो रेल्वेच्या उड्डाण पूलाचे बांधकाम तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या काम बंद आहे. भंडारा मार्गावर पिलर टाकण्यात येत असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे एका मार्गावर ट्रक जाईल, एवढीच जागा आहे. त्यामुळे वाहतुकीच होणारी कोंडी ही नेहमीचीच बाब आहे. त्यावर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे.